Wednesday, August 20, 2025 10:50:55 PM
भारताच्या ब्राह्मोस हल्ल्यानंतर पाकिस्तानात तणाव वाढला. शरीफ यांनी कबूल केले की पाकिस्तानच्या लष्कराला हल्ल्याची कल्पना नव्हती, सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण.
Avantika parab
2025-05-30 16:30:38
उद्या म्हणजेच गुरुवारी पाकिस्तानच्या सीमेवरील राज्यांमध्ये नागरी संरक्षण मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. मॉकड्रिल दरम्यान, लोकांना युद्धादरम्यान कसे टिकून राहायचे हे शिकवले जाईल.
Jai Maharashtra News
2025-05-28 18:27:26
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि हवाई दलात एकात्मिक लष्करी कमांडसाठी नियम जारी केले आहेत.
2025-05-28 12:41:38
शुक्रवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) जाणाऱ्या आणि येणाऱ्या 100 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
2025-05-09 17:24:11
देशाच्या स्वाभिमानाचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' हे एक आवश्यक पाऊल असल्याचे आरएसएसने म्हटले आहे.
2025-05-09 17:07:24
देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवसांसाठी बंद राहणार असल्याचा संदेश व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर काळजी करण्याची गरज नाही.
2025-05-09 16:25:41
भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL वर परिणाम; धर्मशाला विमानतळ बंद झाल्यामुळे 11 मेचा PBKS vs MI सामना अहमदाबादला हलवण्यात आला.
2025-05-08 18:45:36
Operation Sindoor: भारतीय सैन्याने पीओके आणि पाकिस्तानच्या अनेक भागात हवाई हल्ले केरत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर, शाहबाज शरीफ यांच्या पीएमएलएन पक्षाचे खासदार पाकिस्तानी संसदेतच रडू लागले.
Amrita Joshi
2025-05-08 17:05:40
लष्कराने दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. आता या कारवाईनंतर सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून ही मोठी बातमी येत आहे.
JM
2025-05-07 12:23:13
भारताच्या भितीनं घाबरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पहलगाम हल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवायला घेतलं आहे.
Samruddhi Sawant
2025-05-05 10:58:43
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सूत्रांनी सांगितले की, भारत पाकिस्तानला पुन्हा फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करणार आहे.
2025-05-02 13:41:26
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा बदला घेण्याचे स्पष्ट निर्देश भारतीय सैन्याला दिले आहेत.
2025-04-29 20:27:00
सिंधू कराराच्या पार्श्वभूमीवर बिलावल भुट्टोंनी भारताला खुलेआम धमकी; पाणी न दिल्यास रक्त वाहण्याची चेतावणी.
2025-04-26 15:16:05
पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने नियोजनबद्ध हालचाल सुरु केली आहे. भारत हा पाकिस्तानसारखा उंडगा देश नाही. 140 कोटीची लोकसंख्या आणि अब्जावधी डॉलरची अर्थव्यवस्था असलेला हा प्रदेश आहे.
Apeksha Bhandare
2025-04-25 08:01:21
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या हवाई हल्ल्याचा निषेध करत बदला घेण्याची शपथ घेतली आहे. मंत्रालयाने म्हटले की, “आमच्या भूमीचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे.”
Manoj Teli
2024-12-25 11:32:17
दिन
घन्टा
मिनेट